Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राहुल गांधींना होऊ शकते तीन वर्षांची शिक्षा?

Webdunia
शुक्रवार, 9 मे 2014 (15:47 IST)
केंद्रीय निववडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरोप सिद्ध झाल्यास कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. अमेठीत मतदान सुर असताना राहुल गांधी यांनी मतदान केंद्रात प्रवेश केला होता.

राहुल गांधी यांच्यासाठी निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोग शुक्रवारी चौकशी करून निर्णय देणार आहे. राहुल गांधी दोषी आढळल्यास त्यांना तीन महिन्यांचा तुरुंगावासाची शिक्षा होऊ शकते. राहुल गांधी यांनी अमेठीत मतदान सुरु असताना ईव्हीएमजवळ उभे राहून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय चुनाव आयोगाला याप्रकरणाशी संबंधित माहिती अमेठी जिल्हा निवडणूक अधिकारीकडून प्राप्त झाली आहे. राहुल गांधी या प्रकरणी दोषी आढळल्यास त्यांना कमीत कमी तीन महिन्यांचा तुरुंगवास अथवा दंडात्मक कारवाईची शिक्षा होऊ शकते.

निवडणूक आयोगाच्या सूत्रांनुसार 'रिप्रजेंटेशन ऑफ पीपल्स अॅक्ट' कलम 128 चा भंग केल्याप्रकरणी राहुल गांधींविरोधात कारवाईचे शस्त्र उपसले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments