Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराज दशरथ आणि शनिदेव

Webdunia
WD
ज्योतिषशास्त्रानुसार शनी ग्रह जर कुठेही रोहिणी-शकट भेदानं करून देतील तर पृथ्वीवर 12 वर्ष घोर दुर्भिक्ष पडून जाईल आणि प्राणांचे जिवंत राहणे कठीण होऊन जाईल. शनी ग्रह जेव्हा रोहिणीचे भेदानं करून पुढे सरकतो तेव्हा हा योग येतो.

असाच योग महाराज दशरथच्या नशिबी आला होता. तेव्हा ज्योतिष्यांनी महाराज दशरथाला सांगितले होते की जर शनीचे योग आले तर प्रजा अन्न-पाण्या शिवाय तडफडून मरून जाईल. प्रजेला या कष्टातून वाचवण्यासाठी महाराज दशरथांनी नक्षत्र मंडळाकडे धाव घेतली.

सर्वांत अगोदर महाराज दशरथ ने शनी दैवताला प्रमाण केला आणि नंतर क्षत्रिय-धर्माच्या अनुसार युद्ध करून त्यांना संहारास्त्रचे संधान केले. शनी देवता महाराजाची कर्तव्यनिष्ठाआणि शौर्य पाहून खूप प्रसन्न झाले आणि त्यांना वर मागायला सांगितले. महाराज दशरथ ने वर मागितलं की जो पर्यंत सूर्य, नक्षत्र इत्यादी विद्यमान आहे तेव्हा पर्यंत तुम्ही शकट-भेदन करू नये. शनी देवाने त्यांना वर देऊन संतुष्ट केले.

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments