Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रामानुजाचार्य व शठकोपस्वामी

Webdunia
रामानुजाचार्य शठकोपस्वामींचे शिष्य होते. स्वामींनी रामानुजांना ईश्वरप्राप्तीचे रहस्य सांगितले. मात्र ते कुणालाही सांगू नको, असे बजावले होते, पण रामानुजांनी आपल्या गुरुंची ही आज्ञा मानली नाही. गुरूंनी जे ज्ञान दिले, ईश्वरप्राप्तीचचा जो मार्ग सांगितले होता, ते सारे ज्ञान त्यांनी लोकांना देण्यास प्रांरभ केला. शठकोपस्वामींना हे जेव्हा कळले, तेव्हा ते फार संतापले. रामनुजांना बोलावून घेऊन ते म्हणाले, 'माझी आज्ञा मोडून तू साधनेचे रहस्य प्रगट करत आहेस हा अधर्म आहे. पाप पाहे. याचा परिणाम काय होईल तुला ठाऊक आहे का.'

रामानुज नम्रपणे म्हणाले, गुरुदेव, गुरुंची आज्ञा मोडल्यास शिष्याला नकरात जावे लागते. शठकोपस्वामींनी विचारले, हे तुला ठाऊक असतांना सुद्धा तू जाणूनबुजून असे का केलेस.

यावर रामानुजन म्हणाले, वृक्ष आपले सारे काही लोकांना देतो. त्याला कदी स्वार्थ आठवतो का, मी जे काही केले, त्यामागचा उद्देश लोकांचे कल्याण व्हावे, लोकांनासुद्दा ईश्वरप्राप्तीचा आनंद मिळावा, असाच आहे. यासाठी मला नरकात जावे लागले, तर मला त्याचे मुळीच दु:ख होणार नाही.

ईश्वरप्राप्तीची साधना इतरांना सांगण्याची रामानुजांची तळमळ पाहन स्वामी प्रसन्न झाले. त्यांनी रामनुजांना पोटाशी धरले. त्याला उत्तमोत्तम आशीर्वाद दिले आणि लोकांत खर्‍या ज्ञानाचा प्रचार करण्यासाठी मोठ्या प्रेमाने पाठवले.

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments