Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शास्त्रानुसार या 7 जागेवर शारीरिक संबंध बनवणे योग्य नाही

Webdunia
रविवार, 25 नोव्हेंबर 2018 (00:39 IST)
हिंदू ग्रंथ आणि पुराणात शारीरिक संबंधांशी निगडित काही गोष्टी समोर आले आहे. या धर्म ग्रंथांमध्ये 7 अशा जागा सांगण्यात आल्या आहेत, ज्याच्या जवळपास शारीरिक संबंध बनवणे अशुभ मानले जाते. असे केल्याने मनुष्य पापाचा भागीदार बनतो. ही माहिती ब्रह्मवैवर्त पुराण, प्रश्नोपनिषद, स्कन्द पुराण, पदम् पुराण आणि कूर्म पुराण सारख्या ग्रंथांमध्ये देण्यात आली आहे.

कोणा दुसर्‍याचा घरात - मित्र असो किंवा नातेवाईक त्यांच्या घरात जोडीदारासोबत संबंध बनवणे चुकीचे मानन्यात आले आहे. यामुळे नात्यात दुरावा येण्याची शक्यता असते.     
 
आजारी व्यक्तीच्या जवळपास – एका छताखाली, जर एकाच घरात कोणी असा व्यक्ती असेल जो बर्‍याच दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त असेल तर अशा जागेवर संबंध बनवणे योग्य नाही.  
 
नदी जवळ – कुठल्याही पवित्र नदीच्या जवळपास शारीरिक संबंध नाही बनवायला पाहिजे. असे केल्याने नवरा बायकोत वाद विवाद होण्याची शक्यता वाढते.  
 
मंदिर परिसरात – शास्त्रानुसार मंदिर परिसरात हे काम करणे वर्जित असते. मंदिराच्या जवळपास देखील संबंध बनवणे चुकीचे मानले जाते.   
 
कब्रिस्तान जवळ कबर – अशी जागा जेथे एखादी कबर असेल, तेथे देखील संबंध बनवणे चुकीचे आहे. या जागेवरून निघणारी वाईट ऊर्जा नवरा बायकोच्या संबंधांमध्ये दुरावा निर्माण करते.  
 
जर जवळ पास एखादा ब्राह्मण – जर जवळपास एखादा ब्राह्मण, ऋषी-मुनी किंवा महान पुरुष ज्याला लोक आदर्श मानतात. तर अशा जागेवर देखील संबंध नाही बनवायला पाहिजे. हे त्यांचे अपमान केल्यासारखे आहे.  
 
जेथे कोणी गुलाम असेल  – अशी जागा जेथे सध्या कोणी गुलाम असेल किंवा आधी राहत असेल तर, अशा जागेवर जोडीदारासोबत शारीरिक संबंध नाही बनवायला पाहिजे. ही जागा ह्या पवित्र नात्यासाठी योग्य नाही आहे.

संबंधित माहिती

मंगलाष्टक मराठी संपूर्ण Marathi Mangalashtak

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

अक्षय्य तृतीयेला तयार होत आहेत सुकर्म योगासह हे 5 शुभ संयोग, या राशीचे जातक ठरतील भाग्यवान

श्री महालक्ष्मी कोल्हापूर

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments