Marathi Biodata Maker

श्रेष्ठ आहे ब्रह्म मुहूर्तात उठणे

Webdunia
रात्रीच्या अंतिम प्रहराला ब्रह्म मुहूर्त म्हणतात. सूर्योदयाहून सुमारे दीड तास आधीची वेळ ब्रह्म मुहूर्त मानली जाते. ऋषी मुनींनी या मुहूर्ताचे विशेष महत्त्व सांगितले आहे. यावेळी निद्रा त्यागून उठणे सर्वोत्तम मानले गेले आहे. ब्रह्म मुहूर्तात झोपून उठल्याने सौंदर्य, बळ, विद्या, बुद्धी आणि आरोग्याची प्राप्ती होते.
 
ब्रह्ममुहूर्तेया निद्रा सा पुण्यक्षयकारिणी
अर्थात ब्रह्म मुहूर्ताची झोप पुण्याचे नाश करणारी असते.
 
वैज्ञानिक शोधात ज्ञात झाले आहे की ब्रह्म मुहूर्तात वायू मंडळ प्रदूषण रहित असतं. या काळात वायू मंडळात ऑक्सिजन अर्थात प्राणवायूचे प्रमाण सर्वाधिक असतं जी फुफ्फुसाच्या शुद्धीसाठी आवश्यक आहे. शुद्ध वायू मिळाल्याने मन, मस्तिष्कदेखील निरोगी राहतं. आयुर्वेदानुसार ब्रह्म मुहूर्तात पायी चालण्याने शरीरात संजीवनी शक्तीचा संचार होतो. म्हणूनच या वेळेत वाहणार्‍या वायूला अमृततुल्य म्हटले गेले आहे. याव्यतिरिक्त हा काळ अध्ययनासाठीदेखील सर्वोत्तम मानला गेला आहे कारण रात्रीच्या झोपेनंतर शरीर आणि मस्तिष्कात स्फूर्ती असते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती मंगळवारची

गंगा आरतीबद्दलच्या या ५ अलौकिक गोष्टी तुम्हाला थक्क करून सोडतील

गंगा आरती : ॐ जय गंगे माता, श्री गंगे माता

आजपासून 'नवतपा' प्रारंभ! पुढील ९ दिवस असतील अत्यंत उष्ण, कोणत्याही परिस्थितीत या चुका टाळा

Ganga Dussehra 2026 गंगा दशहरा कधी आहे? तारीख, शुभ मुहूर्त, १० पापांपासून मुक्ती आणि पूजेची विधी

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

पुढील लेख
Show comments