Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चंद्र ग्रहणात चुकून करू नये हे 5 काम

Webdunia
काय करू शकता-
घरात साठवलेल्या पाण्यात तुळशीपत्र टाकावे, याने पाणी दूषित होतं नाही.
पवित्र नद्यांमध्ये स्नान करून यथाशक्ती दान करावे.
चंद्रग्रहण दरम्यान संयम राखून जप-ध्यान केल्याने अनेक पटीने पुण्य लाभतं.
ग्रहण पूर्ण झाल्यावर सूर्य किंवा चंद्र, ज्याचा ग्रहण असेल त्याचे शुद्ध बिंब बघून भोजन करावे.
 
काय करू नये-
ग्रहणात डोक्यावर तेल लावणे, भोजन तयार करणे किंवा सेवन करणे वर्जित असतं. या दरम्यान खाद्य पदार्थ पूर्णपणे विषारी होऊन जातात.
चंद्र ग्रहण दरम्यान वातावरणात बॅक्टेरिया आणि संक्रमणाचा प्रकोप वेगाने वाढत असून अशात अन्न सेवन केल्याने संक्रमणाची शक्यता वाढते.
ग्रहण दरम्यान संभोग करू नये. या दरम्यान अशा संबंधामुळे गर्भवती झाल्यामुळे विकलांग किंवा मानसिक रूपाने विक्षिप्त संतान जन्माला येऊ शकते.
ग्रहण दरम्यान कुठलेही शुभ किंवा नवीन काम सुरू करणे टाळावे.
हिंदू शास्त्रांप्रमाणे कोणत्याही चंद्र ग्रहणाचा प्रभाव व्यक्तीवर पूर्ण 108 दिवसांपर्यंत राहतो.

संबंधित माहिती

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख