Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सायंकाळी पूजा करत असाल तर या सावधगिरी बाळगा!

Webdunia
पहाटे सूर्याच्या प्रथम किरणासोबत जास्तकरून घरांमध्ये पूजा अर्चना सुरू होऊन जाते. धूप-दीपच्या सुवासाने वातावरण सुगंधित होऊन जाते, शंख आणि घंटीच्या मधुर ध्वनीमुळे घरात सकारात्मकतेचा संचार होतो. पहाटे पूजा केल्याने संपूर्ण दिवस सुख-शांतीने जातो. विद्वानांचे असे मत आहे की सकाळी दैवीय शक्ती बलवान असतात आणि सायंकाळी आसुरी. देवाला प्रसन्न करण्यासाठी सकाळी पूजा पाठ अवश्य करायला पाहिजे. आसुरी शक्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी सूर्यास्तीनंतर देव उपासना करायला पाहिजे. म्हणून सकाळी व सायंकाळी केलेल्या पूजेचे आपले वेगळे महत्त्व असतात.   
 
आजच्या धावत्या जीवनशैलीत लोकांना सकाळी कामावर जायची घाई असल्यामुळे सकाळी पूजा करायला वेळ मिळत नाही. अशात ते संध्याकाळी पूजा करतात पण या वेळेस कोणती सावधगिरी बाळगायला पाहिजे हे जाणून घ्या... 
 
तुळशीचे पान आणि गंगाजल कधीही शिळे नसायला पाहिजे. त्याशिवाय कुठल्याही शिळ्या साहित्याचा वापर करू नये.  
 
सूर्यास्तीच्या वेळेस देवी-देवता विश्रामासाठी चालले जातात म्हणून शंख आणि घंट्या वाजवू नये.  
 
सूर्यास्तीनंतर वनस्पतीसोबत छेड छाड करू नये. म्हणून पूजेसाठी जे पान फूल हवे आहे ते सकाळीत तोडून ठेवावे.  
 
श्री हरी विष्णू आणि त्यांच्या कुठल्याही अवताराला तुळशी पत्र अर्पित केल्याशिवाय प्रसाद दाखवू नये. देव त्याला ग्रहण करत नाही.  
 
रात्री झोपण्याअगोदर मंदिरासमोर पडद्या टाकायला पाहिजे ज्याने देवांच्या विश्रामात बाधा उत्पन्न होणार नाही. मंदिराचे कपाट एकदा बंद केल्यानंतर सकाळीच उघडावे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती सोमवारची

महादेव आरती संग्रह

Radha Krishna Photo घरामध्ये राधा-कृष्णाची मूर्ती ठेवत असाल तर हे वास्तू नियम पाळावे

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

पुढील लेख
Show comments