Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

का पडतात पाया, जाणून घ्या या संस्काराबद्दल

Webdunia
पायाच्या अंगठ्यात विशेष शक्तीचा संचार होतो. अंगठ्यात विद्युत संप्रेषणीय शक्ती असते. याच कारणामुळे मोठ्यांच्या पाया पडण्याने ती शक्ती आपल्याला मिळते आणि प्रगती होते.
 
असे म्हणतात की जे फल कपिला नावाची गाय दान केल्याने किंवा कार्तिक व ज्येष्ठ महिन्यात पुष्करमध्ये स्नान, दान, पुण्य इत्यादीने प्राप्त होतं तेच पुण्य ब्राह्मणाच्या पाया पडल्याने होतं.
तसेच जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या पाया पडते तेव्हा त्याचे दोष आपल्याला लागतात म्हणून दोषमुक्त होण्यासाठी देवाचे नाव घ्यावे. देवाचे नाव घेतल्याने दोघांनाही सकारात्मक परिणाम मिळतात आणि पुण्यामध्ये वाढ होते. 
 
वैज्ञानिक कारण: पाया पडल्यामुळे आपल्या शरीरातील सर्व जोड ताणले जातात. त्यामुळे ताण दूर होण्यास मदत होते. हा एकप्रकाराचा व्यायाम आहे. खाली वाकून पाया पडल्याने डोक्यातील रक्त प्रवाह वाढतो जो डोळ्यांसाठी चांगला असतो. तसेच खाली वाकल्याने आपला अहंकार कमी होतो. वडीलधार्‍या मंडळीबद्दल समर्पणाची भावना निर्माण होते.

संबंधित माहिती

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments