Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

का करतात हात जोडून Namaskar

Webdunia
आपण जेव्हाही कोणाला भेटतो तर पाया पडतो किंवा हात जोडून नमस्कार करतो.
वैज्ञानिक कारण: 
हात जोडताना जेव्हा सर्व बोटं एका-दुसर्‍याच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्यावर दबाव पडतो. ऍक्युप्रेशर मुळे त्याचा प्रभाव डोळे, कान आणि डोक्यावर पडतो, ज्याने समोरचा व्यक्ती खूप काळ स्मरणात राहतो.
 
याचे दुसरे कारण म्हणजे की पश्चिमी सभ्यतानुसार भेटल्यावर हात मिळवताना समोरच्या व्यक्तीच्या शरीरातील जंतू आपल्या हातावर येऊ शकतात. म्हणून हात न मिळवता हात जोडून अभिवादन करणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे. 
 

संबंधित माहिती

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments