Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनाचीये द्वारी उभा क्षणभरी

Webdunia
निर्गुण  निराकार  निर्विचार अवस्था  केव्हा  प्राप्त होते ? जेव्हा  तनाने,मनाने  एकचित्त  होवून  गुरुचरणी लीन  होवून  स्मरण  केल्यानंतर  आलेली  प्रचिती !
त्याकरिता  आपलाची  वाद  आपणासि  व्ह्यायला  हवा. मनाची  नितळता  आपोआप  अनुभवायास  मिळते. जेथे सांसारिक  मोठ्या  वाटणार्या  समस्या अगदी  य:कश्चीत  होवून  त्याचा  विसर  पडतो.  त्यासाठी  चिंतन, मनन आवश्यक  आहे. प्रत्येकाचे  स्वतःचे  असे  छोटे - मोठे  आकाश  आहेच.  फक्त  आवश्यकता  आहे  ते शोधण्याची ! 
म्हणूनच  'मनाचीये  द्वारी  उभा  क्षणभरी' अनूभवून  तर  बघा !
आपणास  सर्व  दिवस आरोग्य सम्पन्न  तथा  मंगल  जावो ! शुभम  भवतू  !  
- स्नेहल  खंडागळे

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments