Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

घराचे वातावरण बदलून देईल हा एक उपाय

Webdunia
नियमित रूपेण रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावल्याने घर आणि व्यापार स्थानात सकारात्मक ऊर्जा सक्रिय राहते. दिव्याच्या धुरामुळे वातावरणात उपस्थित हानिकारक सूक्ष्म कीटाणु देखील नष्ट होऊन जातात. दिवा अंधार दूर करून प्रकाश पसरवतो, यामुळेच घरात सदैव प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव बनून राहतो. असे मानले जाते की हा लहानसा उपाय तुमच्या घराचे वातावरण बदलू शकतो.  
 
गणपतीची कृपा मिळवण्यासाठी तीन वातीचा दिवा, लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी सातमुखी दिवा, व्यापारात आर्थिक लाभ मिळवण्यासाठी शुद्ध देशी गायीच्या तुपाचा दिवा व शत्रू आणि विरोधीकांना दूर ठेवण्यासाठी काल भैरवच्या समोर सरसोच्या तेलाचा दिवा लावल्याने लाभ मिळेल. उत्तम आरोग्यासाठी  महुयेच्या तेलाचा दिवा लावल्याने अल्पायु योग देखील नष्ट होतो.

संबंधित माहिती

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments