Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कांदे नवमी

Webdunia
आषाढी शुध्द एकादशीपासून ते कार्तिकी शुध्द एकादशीपर्यंत चातुर्मास असतो. चातुर्मास म्हणजे वर्षातले चार महिने, कांदा लसुण खाणं बंद करायचं. मग ते बंद करण्यापूर्वी भरपूर खाऊन घेयचं म्हणून मोठी एकादशीपूर्वी अर्थात आषाढ शुद्ध नवमीला कांदे नवमी म्हणून साजरी करायची. खरं म्हणजे पावसाळ्यात कांदा सडल्या सारखा होतो, म्हणून चातुर्मासात वर्ज केलेला आहे तसेच वांगीदेखील वर्ज आहे.
आता या दिवशी काय करावे हा प्रश्न असेल तर भले ही कांदे वांगी चातुर्मासात चालू द्या पण यादिवशी कांदा भजी, कांद्याचे थालीपीठ, भरलेली वांगी हे पदार्थ तयार करून हा दिवस साजरा केला जाऊ शकतो.
 
हल्लीची पीढी हे सगळं अजिबात मानत नाही तरी एकेकाळी हे नियम प्रमाणिकपणे लागू व्हायचे. कोणच्याही घरातून कांदा, लसणाचा फोडणीचा घमघमीत वास येणे शक्यचं नव्हते. म्हणून यादिवशी भरपूर कांदे खाल्ले जायचे. मग विचार काय करायचा नियम पाळत नसला तरी होऊन जाऊ द्या कांद्याची भजी, थालीपीठे, झुणका वगैरे. आणि नियम पाळायचा असेल तर संपवा कांद्याचा स्टॉक.
 

आरती मंगळवारची

श्री स्वामी समर्थ आरती Swami Samarth 3 Aartis

श्री स्वामी समर्थ काकड आरती

श्री विष्णूंनी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सहावा अवतार घेतला, जाणून घ्या या खास दिवसामागील श्रद्धा

श्री स्वामी समर्थ स्तवन

ओसामा बिन लादेनचा फोटो, ISIS चा झेंडा ठेवण्याबद्दल हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

काँग्रेस सोडून राधिका खेडा आणि अभिनेता शेखर सुमन BJP मध्ये झाले सहभागी

19 वर्षानंतर सासरी आलेल्याला जावाईची केली हत्या, बहिणीने प्रेम विवाह केला म्हणून होता राग

मतदानानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित दादांच्या घरी

विश्व कल्याणासाठी महाशक्ती बनेल भारत, 2047 पर्यंत बनवायचे सुपरपॉवर- राजनाथ सिंह

पुढील लेख
Show comments