Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कार्तिकयाचे दर्शन स्त्रिया का घेत नाहीत ?

वेबदुनिया
शंकर पार्वतीचे दोन मुले कार्तिकेय आणि गणपती यांना पृथ्वी प्रदक्षिणा घालण्यास सांगितल्यावरून कार्तिकेय मोरावर बसून
पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास निघून गेला. गणेशाने माता पिता यांची पूजा करून तीन प्रदक्षिणा दोघांना घातल्या व म्हणाला माझी पृथ्वीप्रदक्षिणा झाली.

गणपती सरस्वती यांचा विवाह समारंभ थाटामाटात झाला. कार्तिक याचा प्रवास चालू असतानाच गणेशाचा विवाह झालेला हे कार्तिकेयला समझले. माता पार्वतीने आपणास फसविले असा विचार त्याच्या डोक्यात आला. पार्वती स्त्रीच होती. स्त्रियांवरील कार्तिकेयाचा राग अनावर झाला त्याने शाप दिला, यापुढे जी स्त्री माझे मुख पा‍‍हिल, ती कायमची विधवा होईल. नंतर अरण्यात कायमचे वास्तव्य करण्यासाठी तो निघून गेला. आजन्म ब्रह्मचारी राहिला. वैधव्य येऊ नये म्हणून कार्तिकेयाचे दर्शन स्त्रिया घत नाहीत.

मुरलीधर वानखेडे 

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments