Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देवाकडे पाठ करून का बसू नये, याचे कारण काय?

वेबदुनिया
मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर आपण देवासमोर काही क्षण देवासमोर बसतो. नामस्मरण करतो. देवळात आपल्याला नेहमी सांगितलं जातं की देवाकडे पाठ करून बसू नये. यामागे नेमकं कारण काय आहे?

देवाकडे पाहून आपण त्याचं जेव्हा नामस्मरण करतो, तेव्हा त्याचा आपल्यावर चांगला प्रभाव पड़त असतो. धार्मिक कारणांनुसार भगवंताकडे पाठ करून बसणं हा देवाचा अनादर केल्याप्रमाणे आहे. त्यामुळे देवाकडे पाठ करणं म्हणजे पावनतेकडे, त्याच्या आशिर्वादाकडे पाठ फिरवल्यासारखं असतं. हे अशुभ मानलं जातं.

ईश्वर सर्वत्र असला, तरी मंदिरात त्याची जी प्रतिमा असते, तिच्यासमोर बसल्यास अधिक सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते. या प्रतिकाकडे पाठ करून बसणं देवाला अव्हेरल्याप्रमाणे असल्याचं पुराणात लिहिलं आहे. मात्र नास्तिक पंथाचे लोक आफला देवावर विश्वास नाही, हे दर्शवण्यासाठी मंदिरात प्रवेश करूनही देवाकडे पाठ करतात. त्यामुळे आपण नास्तिक नसल्याचं दर्शवण्यासाठी देवाच्या नजरेसमोर बसण्याची पद्धत आहे.

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments