Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई हल्लयामागे पाकिस्तानच

Webdunia
बुधवार, 5 ऑगस्ट 2015 (11:12 IST)
२६-११च्या मुंबई हल्ल्याचा कट पाकिस्तानातच शिजला असून, त्याची अंमलबजावणीही पाकिस्तानतच झाली आहे. लष्कर-ए-तोयबानेच हा हल्ला केला असून आता पाकिस्तानने अधिक वेळ न दवडता दहशतवाद्यांना कडक शिक्षा करावी, असा घरचा आहेरच पाकच्या ‘एफआयए’चे (फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) माजी प्रमुख तारिक खोसा यांनी दिला आहे.

खोसा यांची प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख आहे.  बेनझीर भुत्तो हत्या प्रकरण, मेमोगेट ही महत्त्वाची प्रकरणे त्यांनीच हाताळली असून, त्यानंतर २६-११च्या मुंबई हल्ल्याच्या तपासाची जबाबदारीही पाक सरकारने त्यांच्यावर दिली होती.

दरम्यान, या हल्ल्याशी लष्कर-ए-तोयबाचा संबंध असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाले असून, पाक सरकारने याची कबुली द्यावी, सत्य स्वीकारावे व आपल्या भूमीतून दहशतवाद्यांचा खात्मा करावा, असे त्यांनी पाकिस्तानला सांगितले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

हार्दिक पांड्याचा मोठा पराक्रम, आयसीसी क्रमवारीत मोठी झेप

आरोपी 28 वर्षे पोलिसांना चकवा देत होता, पोलिसांनी ताब्यात घेतले

आईला भेटण्यासाठी मुलगा थेट लंडनहून कार चालवत मुंबईत पोहोचला

पुण्यात झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळले

विधानसभा निवडणुकीपूर्वी तुतारी निवडणूक चिन्ह रद्द करण्याची शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी

सर्व पहा

नवीन

आंदोलकांनी केनियाच्या संसदेला आग लावली,भारताने आपल्या नागरिकांसाठी एक ॲडव्हायजरी जारी केली

ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी, मोदी-राहुल गांधींनी सोबत जाऊन केलं अभिनंदन

अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक

इराणमध्ये नवीन राष्ट्राध्यक्षांच्या निवडीनंतर भारताबरोबरच्या संबंधांवर काय परिणाम होणार?

मुंबईतल्या कॉलेजमधील हिजाब बंदीच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार

Show comments