Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

2030 पर्यंत कर्बवायू उत्सर्जनात घट करू : भारत

Webdunia
शनिवार, 3 ऑक्टोबर 2015 (08:44 IST)
बर्लिन- हवामान बदलासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघाच्या येत्या डिसेंबर महिन्यात पॅरिस येथे होणार्‍या परिषदेच्या पाश्र्वभूमीवर भारताने देशातील कर्बवायू उत्सर्जनामध्ये 2030 पर्यंत 33-35 टक्क्यांची घट करण्याचे आश्वासन दिले. भारत हा जगामधील तिसरा सर्वात मोठा कर्बवायू उत्सर्जक देश मानला जातो.
 
2030 पर्यंत देशातील 40 टक्के वीजनिर्मिती अपारंपरिक ऊर्जासाधनांच्या साहाय्याने करण्याचेही भारताने मान्य केले आहे. मात्र अर्थात, यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाची आर्थिक मदत आवश्यक असल्याचेही भारताने स्पष्ट केले आहे. 
 
जगामधील सर्वात मोठा कर्बवायू उत्सर्जक देश असलेल्या चीनने 2030 पर्यंत कर्बवायू उत्सर्जन 60-65 टक्क्यांनी कमी करण्याचे आश्वासन दिले आहे.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

Show comments