suvichar

भारत-पाकने चर्चेने मतभेद दूर करावेत - मून

Webdunia
शनिवार, 24 डिसेंबर 2016 (12:16 IST)
संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून यांनी आपल्या कार्यकाळाच्या अंतिम दिवसात पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानदरम्यान चर्चेवर भर दिला आहे. त्यांनी नियंत्रण रेषेवर वाढत्या तणावावर चिंता व्यक्त करत दोन्ही शेजारी देशांना द्विपक्षीय चर्चेद्वारे मतभेदांवर तोडगा काढावा असा सल्ला दिला. बान की मून यांचा महासचिव पदावरील 10 वर्षांचा कार्यकाळ या महिन्याच्या अखेरीस पूर्ण होईल. महासचिवांची भूमिका एक सारखीच राहिली. मागील महिन्यात नियंत्रण रेषेवर वाढत्या तणावावर चिंता व्यक्त केली होती असे त्यांचे उपप्रवक्ते फरहान हक यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले. 
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

मारुती सुझुकी या वर्षी ३ गाड्या लाँच करणार: कोणते मॉडेल्स येत आहेत ते जाणून घ्या

LIVE: NCRB अहवाल २०२४: महाराष्ट्रात मुलांवरील अत्याचारांचे प्रमाण सर्वाधिक

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात: ५० पैसे किलोपर्यंत भाव घसरले, १५०० रुपये अनुदानाची मागणी

भीमाशंकर मंदिराचे दरवाजे ३१ मे रोजी पुन्हा उघडणार; व्यवसायात वाढ अपेक्षित, तरीही हॉटेल मालक संकटात

फेक न्यूज पसरवणाऱ्यांना आता चाप! महाराष्ट्र सरकार आणतंय नवा कठोर कायदा

पुढील लेख
Show comments