Marathi Biodata Maker

चीनची भारताला धमकी

Webdunia
जर भारत आण चीनमध्ये युद्ध झाले तर आमचे जवान 10 तासात भारताची राजधानी दिल्लीपर्यंत पोहचतील अशी धमकी चिनी मीडियाने दिली आहे. दोन देशांमध्ये युद्ध झाले तर केवळ 10 तासात पॅराशूटच्या साहाय्याने आमचे जवान राजधानी दिल्लीत पोहचतील असे चिथावणीखोर वक्तव्य चिनी मीडियाने केले आहे.
 
युद्धाला सुरुवात झाल्यास पॅराशूटच्या साहाय्याने चीनच्या सैनिकांना दिल्लीपर्यंत पोहचायला केवळ 10 तास लागतील तर फक्त 48 तासात आमचे जवान मोटार सायकलच्या साहाय्याने दिल्लीत पोहचतील असा दावा चीनच्या सरकारी टीव्ही चॅनलने केला आहे.
 
इंटरनॅशनल स्पेक्टेटरने ट्विट करून याबाबत माहिती दिली. भारताविरोधात चिनी मीडियाचा हा उद्धेग काही नवा नाहीये किंवा चिनी मीडियाने भारताला अशा प्रकारे धमकी देण्याचीही ही पहिलीच वेळ नाही. तरी यावेळी चीनच्या धमकीला ट्विटरसह सोशल मीडियातून उत्तर दिले जात आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

बच्चू कडू शिवसैनिक होणार? एकनाथ शिंदे गटात सामील होण्याची घोषणा केली; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली

LIVE: माजी मंत्री बच्चू कडू आता शिवसेनेचे धनुष्यबाण उचलणार?

अकोला-वाशिम महामार्गावर मेडशी गावाजवळ कार आणि टाटा मॅजिकचा भीषण अपघात; १५ जण जखमी

MI vs SRH: सनरायझर्स हैदराबाद मुंबई इंडियन्सविरुद्ध ६ गडी राखून विजयी

Legislative Council Election: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

पुढील लेख
Show comments