Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारताला जी २० परिषदेचे यजमान पद नाही

Webdunia

भारतात 2019 साली होत असलेल्या सार्वत्रिक निवडणूक आणि मेगा सेंटरचा अभाव यामुळे 2019 च्या 20 परिषदेचे यजमान पद भारताला रद्द करावे लागले आहे. 2019च्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे या परिषदेचे आयोजन 2018 साली करण्याचे ठरवले होते. मात्र आर्जेन्टिना आपल्याकडील ही संधी सोडण्यास तयार नव्हता.

जपानला 2019 च्या या परिषदेच्या यजमानपदाची संधी मिळणार आहे. आता  सरकारने आणखी काही वर्षे या संधीची वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे. 20 परिषदेच्या यजमानपदाच्या आशियाई देशांच्या फेरीपर्यंत भारताकडे या यजमानपदाची संधी मिळणार नाही. आता यासाठी 2021-2022 मध्ये भारताला हि संधी मिळू शकते, मात्र त्यासाठी इंडोनेशियाशी स्पर्धा करावी लागेल. 20 परिषदेचा उद्देश भारतात बाह्य देशांच्या प्रतिनिधींना आकर्षित करण्याबरोबरच जागतिक पातळीवरचा रोजगार उपलब्ध करून देणे हा होता.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments