Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

India China Border : PLA सैनिकांच्या भारतासोबत झालेल्या चकमकीवर चीनचं पहिलं वक्तव्य

Webdunia
मंगळवार, 13 डिसेंबर 2022 (16:54 IST)
अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत वक्तव्य केले असतानाच आता या मुद्द्यावर चीनकडूनही पहिले वक्तव्य आले आहे. सध्या भारतीय सीमेवरील परिस्थिती स्थिर असल्याचे चीनने म्हटले आहे. 
 
विशेष म्हणजे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभा आणि राज्यसभेत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पीएलएने भारतीय सीमेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय जवानांनी चिनी सैनिकांना धाडसाने परतवून लावले. त्यांनी सांगितले की या चकमकीत एकही जवान शहीद झाला नाही किंवा कोणीही जखमी झाले नाही. 
 
 चिनी मीडियामध्ये आतापर्यंत सैनिकांच्या चकमकीच्या बातम्या येत नाहीत. चीनच्या ग्लोबल टाइम्स वृत्तपत्राच्या इंग्रजी आवृत्तीचे संपादक हू शिजिन यांची फक्त एक पोस्ट चीनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये शिजिन यांनी भारत-चीन सैनिकांमधील चकमक आणि जीवितहानी याबद्दल बोलले आहे.
 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

घरात झोपले होते लोक, कॉलोनीमधील जनरेटरमध्ये लागली आग

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सामानाची झडती

दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची प्रचारसभा,राज ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र एकाच मंचावर

पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा होर्डिंग कोसळले, सुदैवाने जीवित हानी नाही

सात्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले

पुढील लेख
Show comments