rashifal-2026

माकडामुळे युद्धाची स्थिती, 20 लोकांचा मृत्यू

Webdunia
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 (12:12 IST)
लिबियाच्या स्थानीय मीडियाने वृत्त दिले आहे की एका माकडाने मुलीवर हल्ला केल्याने दोन कुळा (क़बीलों)मध्ये हिंसक संघर्ष झाला.  दक्षिणी लिबियाच्या सबा शहरात झालेल्या या घटनेनंतर झालेल्या विवादात किमान 20 लोकांचा मृत्यू झाला आहे.  
 
सबा शहरात एक पाळीव माकडाने एका शाळेकरी छात्रावर हल्ला केला होता. वृत्तानुसार माकडाने मुलीचे हिजाब ओढले होते आणि तिला चावले देखील. हा माकड गद्दाफ़ा कुळाचा होता आणि या घटनेमुळे नाराज औलाद कुळातील मुलीच्या कुटुंबीयांनी प्रत्युत्तर हल्ला केला.  
 
यानंतर औलाद सुलेमान आणि गद्दाफ़ा कुळामध्ये बर्‍याच दिवसंपर्यंत हिंसा सुरूच राहिली. सुरुवाती संघर्षात माकड समेत तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. वृत्तानुसार दोन्ही कुळामध्ये टँक, रॉकेट, मोर्टार आणि भारी शस्त्र चालल्यामुळे 50 लोक जखमी झाले आहे. गद्दाफ़ा मुळाचा लिबियाचे माजी शासक मुअम्मर गद्दाफ़ीच्या ह्या समुदायाशी संबंध आहे. या घटनेनंतर मरणार्‍यांची सख्या वाढण्याची शक्यता आहे कारण सुलेमान समुदायात मरणार्‍या लोकांचे वृत्तच समोर आले आहे. लिबियाच्या दक्षिणेतील उपेक्षित भागात स्थित सबा प्रवाशी आणि शस्त्रांच्या तस्करीचे गढ मानले जाते. 2011मध्ये मुअम्मर गद्दाफ़ीला हटवण्यानंतर लिबियामध्ये सत्तेचा संघर्ष सुरू आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

Women's ICC Ranking एकदिवसीय क्रमवारीत हरमनप्रीत सातव्या स्थानावर, फलंदाजांमध्ये मंधानाचे अव्वल स्थान कायम

IPL 2026 ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली एलएसजी हा प्लेइंग ११ मैदानात उतरवणार! पहिल्यांदाच चॅम्पियन बनण्याच्या तयारीत

गॅस काळाबाजार करणाऱ्यांना अटक, २३ गुन्हे दाखल-मंत्री छगन भुजबळ

LIVE: एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली

सीसीटीव्हीमुळे महाराष्ट्र अधिक सुरक्षित होईल, मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे महत्त्वाचे निर्देश दिले

पुढील लेख
Show comments