Festival Posters

पाकिस्तानी मुलगा बनला भारताचा सर्वात लहान बोन मॅरो डोनर

Webdunia
पाकिस्तानचा 8 महिन्याचा मुलगा रयान आपल्या 2 वर्ष 4 महिने मोठी ब‍हीण जीनियाला बोन मॅरो दान करणारा सर्वात लहान वयाचा डोनर बनला आहे. जीनियाला एक दुर्लभ आजार हीमोफैगोसिटिक लिम्फोहिस्टिओसाइटोसिस आहे. या आजारात तिचे बोन मॅरो काही असामान्य पेशींचे निर्माण करत होते ज्यामुळे सामान्य पेशींना धोका पोहचत होता. याच्या उपचारासाठी बोन मॅरो ट्रान्ससप्लांट गरजेचं होतं.
 
जीनियाचे वडील जिया उल्लाहने सांगितले की पाकिस्तानात असे मानले जातात की या आजारावर उपचार शक्य नाही. आम्ही तर उमेद सोडली होती परंतू नंतर आम्हाला कळले की यावर उपचार संभव आहे.
जीनियावर उपचार करणारे डॉक्टर सुनील भाट यांनी सांगितले की बोन मॅरो ट्रान्ससप्लांटच्या दोन महिन्यानंतर आता दोन्ही मुलं स्वस्थ आहे आणि काही दिवसातच आपल्या पाकिस्तानच्या साहीवाल येथे असलेल्या आपल्या घरी परतू शकतात.
 
जीनियाला गंभीर परिस्थितीत भारतात आणले गेले होते. डॉक्टरांप्रमाणे केवळ तिच्या लहान भावाचे बोन मॅरो मॅच करत होते. हे धोकादायक आणि संवेदनशील ऑपरेशन होतं कारण यात रयानच्या जीवाला धोका होता. डॉक्टरप्रमाणे या ट्रान्ससप्लांटनंतर रयान भारताचा सर्वात कमी वयाचा बोन मॅरो डोनर बनला आहे.
 
तसेच वडील जिया उल्लाह म्हणाले की आता ते लोकांना याबद्दल जागरूक करण्यासाठी फेसबुक पेज तयार करतील. आणि पाकिस्तानात ही या आजाराबद्दल जागरूकता पसरवतील.
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

"राहुल गांधी हे देशाच्या राजकारणातील एक नाकारलेली वस्तू," असे मुख्यमंत्री फडणवीस का म्हटले?

LIVE: महाराष्ट्र तीव्र उष्णता आणि जीवघेण्या उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी कारवाई; मुंबई पोलिसांनी सुरक्षा रक्षक श्याम सोनावणे यांना बडतर्फ केले

Update in Nashik TCS case टीसीएस आरोपी निदा खानला न्यायालयाने १४ दिवसांच्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात पाठवले

महाराष्ट्रात भीषण उष्णतेची लाट; विदर्भात ६ जणांचा मृत्यू; प्रशासनाने नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत घरातच राहण्याचा सल्ला दिला

पुढील लेख
Show comments