Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'कोहिनूर'वर हक्क नाही : केंद्र सरकार

Webdunia
सोमवार, 18 एप्रिल 2016 (16:23 IST)
कोहिनूर हिरा इंग्रजांनी लुटला नसून तो दिलीप सिंह यांनी इंग्रजांना भेट दिला होता. त्यावर आपला हक्क सांगू शकत नसल्याचे  सुप्रिम कोर्टातील सुनावणी दरम्यान केंद्र सरकारने  म्हटले आहे. कारण सरकारच्या म्हणण्यानूसार आता जर आपण त्या हिर्‍यावर हक्क सांगितला तर दुसर्‍या देशाचे सरकारही आपल्या देशातील काही वस्तूंवर आपला हक्क सांगेल.

कारण त्यांच्याही काही वस्तू आपण संग्रहालयात ठेवल्या आहेत. न्यायालयाने सरकारला 6 आठवड्यांचा वेळ दिला असून सरकारने कोहिनूर साठी या काळात काय केले याचे स्पष्ठीकरण सरकारला द्‍यावे लागणार आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments