Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नेपाळमध्ये ‘मिशन मैत्री’ जोरात

Webdunia
सोमवार, 27 एप्रिल 2015 (10:23 IST)
नेपाळमध्ये भारताकडून सुरु असलेल्या ‘मिशन मैत्री’मध्ये जवानांकडून जोरदार मदतकार्य सुरु आहे. आतापर्यंत १ हजारावर भारतीयांना हवाई मार्गे  सुखरूप परत आणण्यात आले आहे.
 
नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांना सोडविण्यासाठी २५ बसचीही सोय करण्यात आली असून लष्कराची आणखी तेरा विमाने काठमांडूच्या दिशेने रवाना होणार आहेत.  भारतामध्ये आतापर्यंत ६२ जणांनी प्राण गमावले असून, भूकंपामध्ये मरण पावलेल्या भारतीय व्यक्तींच्या कुटुंबीयांना ६ लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments