Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बिनशर्त चर्चेची पाकची तयारी : शरीफ

Webdunia
सोमवार, 30 नोव्हेंबर 2015 (12:43 IST)
भारत आणि पाकमध्ये शांतता आणि स्थैर्य राहावे यासाठी पाकिस्तानला भारतासह सर्व शेजारी देशांशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत. यासाठी आम्ही भारताशी विनाशर्त चर्चा करण्यास तयार आहोत, असे मत पाकचे पंतप्रधान शरीफ यांनी व्यक्त केले आहे.
 
पाकचे पंतप्रधान शरीफ राष्ट्रकुल देशांच्या संमेलनासाठी माल्टात आले आहेत. राजधानी वालेटात त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांची भेट घेतली. यावेळी उभय नेत्यांची भारत-पाक संबंधांवर चर्चा झाली.
 
चर्चेदरम्यान शरीफ म्हणाले की, प्रदेशात शांतता आणि स्थैर्य राहावे यासाठी पाकिस्तानला भारतासह सर्व शेजारी देशांशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत. पाकिस्तान सर्व प्रकारच्या दहशतवादाची निर्भत्सना करतो. आम्ही देशातील दहशतवादाच्या उच्चाटनासाठी मोहीम राबवत आहोत.

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र, गोवा मध्ये करणार निवडणूक प्रचार

काँग्रेसवर भडकले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, म्हणाले काँग्रेस देऊ इच्छित आहे अल्पसंख्याकांना गोमांस खायचा अधिकार

मुंबई मध्ये दोन लहान मुलांचा मृत्यू

Show comments