Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारताकडून दहशतवाद ; पाकची उलटबोंब

Webdunia
सोमवार, 5 ऑक्टोबर 2015 (11:50 IST)
पाकिस्तानातील दहशतवादाला भारताची चिथावणी असून दहशतवादाचा पाकिस्तानच  बळी ठरला आहे, अशा उलट्याबोंबा पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केल्या आहे.

संयुक्त राष्ट्रात शरीफ यांनी काश्मिरचा मुद्दा करीत चार सुत्री कार्यक्रमाचा प्रस्ताव दिला होता. मात्र, तो धुडकावून लागवत भारताने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले होते. पाकिस्तानने सुरुवातीस दहशतवाद थांबावावा आणि मग काश्मिरप्रश्नी बोलावे असा आहेर भारताच्या परराष्ट्रमंत्री सुरषा स्वराज्य यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर शरीफ यांनी पुन्हा वाचाळ बडबड केली आहे. भारताकडूनच दहशतवादाला खतपाणी घातले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments