Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वातंत्र्यदिनी नवाझ शरिफांनी आवळला काश्मिर राग!

Webdunia
गुरूवार, 14 ऑगस्ट 2014 (16:20 IST)
पाकिस्तानात स्वातंत्र्यदिन आज 14 ऑगस्टला साजरा झाला. काश्मीरमुळे भारत आणि पाकमध्ये निर्माण झाल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरिफ यांनी  यावेळी संबोधित केले.  
 
नवाझ शरिफ म्हणाले,काश्मिर प्रश्नावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढायचा आहे. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचे वातावरण दूर होईल. दोन्ही देशांमधील नात्याला एक नवीन वळण लागेल. 
 
दोन्ही देशांमधील तणावाला दहशतवाद कारणीभुत असल्याने भारताने म्हटले आहे तर काश्मिर मुद्द्यामुळे उभय देशांचे संबंध ताणले गेले आहे, अशी भूमिका पाकिस्तानने घेतली आहे. सीमापार घुसखोरी आणि गोळीबारावरही भारताने प्रश्न उपस्थित केले आहेत. 
 
दरम्यान, पाकिस्तानमध्ये थेट लढण्याची धमक नसल्याने भारतावर छुपे युद्ध लादले जात आहे, असा आरोप भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यावर नवाझ शरिफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, मोदींचे आरोप तथ्यहिन आणि दुर्दैवी असल्याचे पाकिस्तानने आधीच म्हटले होते. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments