Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कामगिरीत सातत्य राहिले नाही : जयवर्धने

वेबदुनिया
WD
किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने सहाव्या आपीएल स्पर्धेत दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा 5 गडी राखून पराभव केला. या पराभवानंतर दिल्ली संघाचा कर्णधार महेला जवर्धने हा निराश झाला. आमच्या संघाच्या कामगिरीत सातत्य नसल्यामुळे आम्हाला पराभव पत्करावा लागला, असे त्याने सांगितले.

दिल्लीचे 8 सामन्यात 7 पराभव ठरले आहेत. परतीच्या लढतीत मुंबई इंडियन्सविरुध्द त्यानी एकमेव विजय मिळविलेला आहे. 7 पराभव झाले असल्यामुळे आमचा संघ सक्षम नाही हेच सिध्द होत आहे, असे तो म्हणाला. आता आम्हाला या पुढे आपीएलमधील आमचे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी उर्वरित आठच्या आठ सामने जिंकावे लागतील, असे त्याने सांगितले.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments