Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जखमी कालीसमुळे गोलंदाजी कमी पडली

वेबदुनिया
WD
सहाव्या आपीएल ट्वेंटी-20 साखळी क्रिकेट सामन्यात 160 धावांचे विजासाठीचे आव्हान हे योग्य होते. व ते सुरक्षित ठेवता आले असते परंतु अष्टपैलू जॅक कालीस हा जायबंदी झाल्यामुळे तो गोलंदाजी करू शकला नाही. आणि त्याच्या गोलंदाजीच्या गैरहजेरीमुळे आम्हाला मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करावा लागला, असे ऑफस्पिनर सुनील नरीन याने सांगितले. कालीस हा जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. त्याची उणीव भासली. हा सामना अटीतटीचा झाला. व आम्ही तो जिंकू शकलो नाही. अशी खंतही त्याने व्यक्त केली. कोलकाता संघाने सात सामन्यात फक्त दोन विजय मिळविले आहेत. पाच पराभव झाले असले तरी आम्हाला अंतिम चार संघात स्थान मिळविण्याची अद्यापि संधी आहे, असेही तो म्हणाला.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments