suvichar

फेसबुकची मोठी चूक, काश्मीरला वेगळा देश म्हटले नंतर माफी मागितली

Webdunia
सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये काश्मीरला एक वेगळं देश दर्शवले. यावर वाद वाढल्यानंतर फेसबुकने आपली चूक मान्य करून माफी मागितली.
 
सोशल मीडियाच्या प्रसिद्ध कंपनीने म्हटले की 'आम्ही चुकीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये ‘काश्मीर’ ला देश आणि क्षेत्र यादीत सामील करून घेतले. इराणी नेटवर्कच्या प्रभावामुळे असे घडले.'
 
फेसबुकने म्हटले की यासाठी जवाबदार लोकांनी आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला होता परंतू कंपनीने त्यांचा दोरा इराणहून शोधून काढला आहे.
 
उल्लेखनीय आहे की फेसबुकच्या सायबर सिक्योरिटी पॉलिसी प्रमुख नॅथनियल ग्लेचरने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले होते की काश्मीर भारताहून वेगळी सत्ता आहे. आम्ही अशा हजारो फेक पेजेस आणि अकाउंट हटवले आहे, जे आपत्तीजनक सामग्री पोस्ट करत होते. यात 513 पेज, समूह आणि अकाउंट सामील आहे जे इजिप्त, भारत, इंडोनेशिया, इस्रायली, इटली, काश्मीर, कझाकस्तान आणि व्यापक स्तरावर मिडिल ईस्ट राष्ट्र आणि उत्तरी आफ्रिकेहून चालवले जात होते. आपत्तीनंतर काश्मीरचे नाव या यादीतून वेगळे केले गेले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

राज्य कर्मचाऱ्यांना दिलासा: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची (DA) थकबाकी मे महिन्याच्या पगारासोबत मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला

नवी मुंबई विमानतळाला 'दि. बा. पाटील' यांचे नाव देण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली; "नाव देण्याचा अधिकार न्यायालयाला नाही," असे कोर्टाने स्पष्ट केले

पेट्रोल वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय घेतला; मंत्री आता ऑनलाइन मंत्रिमंडळ बैठका घेणार

आई की वैरीण! आठ महिन्यांच्या चिमुकलीला पाजले ॲसिड, प्रकृती गंभीर

शेतकरी कर्जमाफी योजना आचारसंहितेमुळे रखडली, बळीराजा'मध्ये व्यापक असंतोष निर्माण

पुढील लेख
Show comments