Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतात सर्वाधिक लोक इंटरनेट शिवाय जगू शकत नाही

Webdunia
गुरूवार, 21 सप्टेंबर 2017 (09:29 IST)

इंटरनेट शिवाय जगण्याची कल्पनाच करू न शकणाऱ्यांची सर्वाधिक संख्या भारतात आहे.  एका सर्वेक्षणानुसार देशातील ८२ टक्के लोकांनी इंटरनेट शिवाय जगू शकत नसल्याचे म्हटले आहे. 

स्टॅस्टीस्टा या कंपनीने २३ देशातील  १८,१८० लोकांचा सर्वेक्षण केले होते. यातील फक्त १८ टक्के लोकांनी इंटरनेट शिवाय काम करू शकत असल्याचे म्हटले आहे . तर ८२ टक्के भारतीय लोकांनी इंटरनेट शिवाय जगण्याची कल्पना देखील करू शकत नाही, असे म्हटले आहे. 

या बाबतीत भारत पहिल्‍या तर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीनमध्ये ७८ टक्के लोक इंटरनेट शिवाय जगू शकत नाहीत. इंग्लंड  या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे. या देशात ७७ टक्के लोकांनी इंटरनेट शिवाय जगू शकत नाहीत असे म्हटले आहे.  चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर जर्मनी आणि अमेरिका आहे.  त्यानंतर रशिया, चीन आणि फ्रान्स यांचा क्रमांक लागते.  तर इटली आणि जपान १० व्या क्रमांकावर आहेत. तेथील ६२ टक्के लोक इंटरनेट शिवाय जगण्याची कल्पना देखील करू शकत नाहीत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

LIVE: युसूफ अन्सारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

महाराष्ट्र मुघलांच्या अधिपत्याखाली आहे, भाजपच्या मानसिकतेवर आदित्य ठाकरेंचे मोठे विधान

आंध्र प्रदेशातील फटाक्याच्या कारखान्यात लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू

अमित शहांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची संजय राऊतांची मागणी, म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला

शरद पवार आणि अजित पवार सातारा येथील एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर

पुढील लेख
Show comments