Dharma Sangrah

नवीन मोबाईल कनेक्शनसाठी ई-केवायसीचतून ग्राहक पडताळणी

Webdunia
नवीन मोबाईल कनेक्शन घेण्यासाठी आता आधारकार्ड सक्तीचं होणार आहे. आता ई-केवायसीच्या माध्यमातून ग्राहकाची पडताळणी होईल, त्यानंतरच नवीन मोबाईल कनेक्शन घेता येईल. दूरसंचार विभागाने जारी केलेल्या नव्या नियमावलीत ई-केवायसीची सक्ती करण्यात आली आहे. फक्त नवीन कनेक्शन घेतानाच नाही, तर जुन्या मोबाईल कनेक्शनधारकांनाही ई-केवायसीच्या माध्यमातून आपला नंबर व्हेरिफाय करावा लागणार आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड सर्वच मोबाईल कनेक्शन धारकांना ई-केवायसी करावी लागणार आहे. त्यासाठी सर्व मोबाईल कंपन्यांना 6 फेब्रुवारी 2018 ची मुदत देण्यात आली आहे. या तारखेपर्यंत जर व्हेरिफिकेशन करता आलं नाही, तर मोबाईल कनेक्शन बंद केलं जाईल.
सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

गोंदियामध्ये बस आणि ट्रकच्या धडकेत तीन प्रवाशांचा मृत्यू

कोणत्याही धर्मात लाऊडस्पीकरद्वारे प्रार्थना करणे अनिवार्य नाही; उच्च न्यायालय

इंडिगोची मोठी घोषणा; रद्द केलेल्या विमानांच्या संपूर्ण परतफेडीची रक्कम परत केली जाईल

इंडिगो विमानसेवा रद्द झाल्याने गोंधळ; रेल्वेने जबाबदारी घेत ३७ गाड्यांमध्ये ११६ नवीन कोच जोडले

गुंडांसाठी चांगले दिवस आले; वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केले

पुढील लेख
Show comments