suvichar

सावध रहा! भारतात कोणतेही मोबाइल अॅप पूर्णपणे सु‍रक्षित नाही

Webdunia
नवी दिल्ली- सरकार मोबाइल फोनद्वारे डिजिटल भुगतान करण्यावर जोर देत आहे. इकडे चिपसेट कंपनी क्वालकॉमने म्हटले की भारतात वॉलेट आणि मोबाइल बँकिंग अॅप्लिकेशन्ससद्वारे हार्डवेअर स्तराची सुरक्षे वापरली जात नाहीये, ज्यामुळे ऑनलाईन देण-घेण सुरक्षित होऊ शकते.
 
क्वालकॉमचे वरिष्ठ निदेशक उत्पाद व्यवस्थापन एसव्हाई चौधरी यांनी म्हटले की, आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की दुनियेत बँकिंग आणि वॉलेट अॅपद्वारे हार्डवेअर सुरक्षा वापरली जात नाहीय. हे पूर्णपणे अॅड्राईडवर काम करत आहे. यात प्रयोगकर्त्यांचा पासवर्ड चोरी केला जाऊ शकतो. फिंगरप्रिंटही छापले जाऊ शकतात. भारतात अधिकतर वॉलेट आणि मोबाइल बँकिंग अॅपची हीच स्थिती आहे.
 
त्यांनी म्हटले की भारतात सर्वाधिक लोकप्रिय डिजीटल भुगतान अॅपद्वारे ही हार्डवेअर स्तराची सुरक्षा वापरण्यात येत नाहीये.
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

एअर इंडिया संकटात; सीईओ कॅम्पबेल विल्सन यांचा राजीनामा

"आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती आहे," मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी घोषणा केली

रिक्षाचालकांवर लादलेल्या मराठी भाषेच्या आवश्यकतेवरून वाद, परवाना पडताळणीच्या आदेशामुळे चालक संतप्त

पंतप्रधान मोदींच्या बनावट सहीचा वापर करून ४ लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न; मुंबईत दोघांना अटक

LIVE: मुंबई सेंट्रल येथे ६० दिवसांच्या ब्लॉकमुळे गाड्यांवर परिणाम होणार

पुढील लेख
Show comments