Marathi Biodata Maker

सावध रहा! भारतात कोणतेही मोबाइल अॅप पूर्णपणे सु‍रक्षित नाही

Webdunia
नवी दिल्ली- सरकार मोबाइल फोनद्वारे डिजिटल भुगतान करण्यावर जोर देत आहे. इकडे चिपसेट कंपनी क्वालकॉमने म्हटले की भारतात वॉलेट आणि मोबाइल बँकिंग अॅप्लिकेशन्ससद्वारे हार्डवेअर स्तराची सुरक्षे वापरली जात नाहीये, ज्यामुळे ऑनलाईन देण-घेण सुरक्षित होऊ शकते.
 
क्वालकॉमचे वरिष्ठ निदेशक उत्पाद व्यवस्थापन एसव्हाई चौधरी यांनी म्हटले की, आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की दुनियेत बँकिंग आणि वॉलेट अॅपद्वारे हार्डवेअर सुरक्षा वापरली जात नाहीय. हे पूर्णपणे अॅड्राईडवर काम करत आहे. यात प्रयोगकर्त्यांचा पासवर्ड चोरी केला जाऊ शकतो. फिंगरप्रिंटही छापले जाऊ शकतात. भारतात अधिकतर वॉलेट आणि मोबाइल बँकिंग अॅपची हीच स्थिती आहे.
 
त्यांनी म्हटले की भारतात सर्वाधिक लोकप्रिय डिजीटल भुगतान अॅपद्वारे ही हार्डवेअर स्तराची सुरक्षा वापरण्यात येत नाहीये.
सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

LIVE: राज्यात चार दिवसांचा ड्राय डे जाहीर

महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये महाजलग्रह प्रकल्प राबविण्यात येणार

बापरे: निपाह विषाणूच्या रुग्णांची नोंद

राज ठाकरेंची पुण्यात रणधुमाळी

दशकपूर्ती सोहळा: घुंगरांच्या नादात गुंफलेला १० वर्षांचा 'नृत्य सरगम कथक'चा दैदिप्यमान प्रवास!

पुढील लेख
Show comments