Festival Posters

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

Webdunia
मंगळवार, 25 जून 2019 (16:41 IST)
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून 30 लाखांपेक्षा अधिक व्यावसायीक अकाऊंट बंद केले असून, कंपनीच्या ब्लॉगनुसार बोगस अकाऊंटद्वारे ग्राहकांची फसवणूक होऊ शकत होती त्यामुळे ही टोकाची कारवाई केली आहे. अनेकदा हे व्यावसायीक फसवणूक करण्यासाठी स्थानिक पत्त्यानुसार लिस्टिंग करतात त्यामुळे सामन्य माणसाला लगेच विश्वास बसतो त्याचाच हे बोगस लोक फायदा घेतात. गुगल लोकांना व्यवसायासोबत जोडण्यासाठी, संपर्क आणि त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी रस्ता दाखवण्याची सेवा देते. गुगल मॅप्सचे प्रोडक्ट डायरेक्टर ईथन रसेल यांनी नुकतेच एका ब्लॉगमध्ये म्हटले की बोगस व्यावसायीक मोफत गोष्टींसाठीही पैसे घेतात. ते स्वत:ला खरे व्यावसायीक सांगत ग्राहकांसोबत फसवणूक करतात. गुगल अशा टेक्नोलॉजीचा वापर करते ज्यामुळे आमच्या प्लॅटफॉर्मवर कुणाची फसवणूक होणार नाही. त्यामुळे अश्या लोकांना वेळीच आवर घालणे गरजेचे होते म्हणून गुगलने ही सर्व खाती बंद केली आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

"लोकांनी घाबरू नये", भाजपच्या आघाडीदरम्यान बीएमसी निकालांवर संजय राऊत यांचे विधान

विराट आणि अनुष्काने करोडो रुपयांचा प्लॉट खरेदी केला, सेलिब्रिटी या जागेसाठी वेडे का होत आहेत?

बीएमसी निवडणुकीत ठाकरे बंधूंचे अस्तित्व प्रश्नचिन्हात!

राज ठाकरे यांनी बीएमसी निवडणुकीत आपला पराभव स्वीकारला , भाजप नेते शेलार यांचा दावा

निवडणूक आयोग जनतेची दिशाभूल करत असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप

पुढील लेख
Show comments