Dharma Sangrah

सावधान, 7 कोटी मोबाईल नंबर बंद होतील, हे काम 31 ऑक्टोबरपूर्वी करा

Webdunia
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019 (13:10 IST)
जर आपण एअरसेलचा मोबाइल नंबर वापरत असाल तर 31 ऑक्टोबरपूर्वी आपला नंबर दुसर्‍या कंपनीकडे पोर्ट करा. आपण हे न केल्यास आपला मोबाइल नंबर बंद होईल.
 
TRAIच्या अहवालानुसार एअरसेलचे सध्या सुमारे 70 दशलक्ष (7 कोटी) वापरकर्ते आहेत. जर त्यांनी निश्चित तारखेच्या आधी नंबर पोर्ट नाही केले तर त्यांचा फोन अचानक बंद होईल आणि त्यांना पोर्ट देखील करता येणार नाही.
 
उल्लेखनीय आहे की एरसेलने 2018 च्या सुरुवातीस आपले ऑपरेशन थांबवले होते. नंतर एअरसेलने TRAI कडे संपर्क साधला आणि वापरकर्त्यांना अतिरिक्त UPC (यूनिक पोर्टिंग कोड) सुविधा देण्यात आली, जेणेकरून वापरकर्ते सेवेचा लाभ घेऊ शकतील. जेव्हा कंपनी बंद झाली, तेव्हा त्याचे 9 कोटी वापरकर्ते होते, त्यापैकी 2 कोटी लोकांनी आधीच आपला नंबर पोर्ट केला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

जनगणनाच्या ३३ प्रश्नांमधून ओबीसी रकाना वगळल्याबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा दिल्लीत आंदोलनाचा इशारा

Maruti Suzuki Cars Price Hike: कार खरेदी करायचीये? मग १ जूनआधीच घ्या निर्णय; ३० हजारांनी वाढणार किमती!

महाराष्ट्रातील गोतस्करांची आता खैर नाही; MCOCA अंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार

LIVE: भाजप आमदार प्रसाद लाड यांची जरांगे यांच्याशी भेट

भाजप आमदार प्रसाद लाड यांची जरांगे यांच्याशी भेट, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विशेष आवाहन

पुढील लेख
Show comments