Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जनतेचा हा निर्णय अभूतपूर्व आहे - मुख्यमंत्री

This decision of the people is unprecedented - Chief Minister
Webdunia
गुरूवार, 23 मे 2019 (18:30 IST)
लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा कल आता जवळपास स्पष्ट झाला आहे आता हा कल आणि राज्य व देशातील निकाल पाहत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की जनतेने दिलेला कौल फारच  अभुतपूर्व आहे.लोकसभा निवडणुकीत एनडीएला आणि राज्यात महायुतीच्या बाजूने जनतेने कौल दिला असून,  निवडणुकीत सुप्त लाट होती आणि त्याची त्सुनामी होणार हे  माहित होते. पंतप्रधान मोदींनी अभुतपूर्व विजय मिळवला असून, निवडणुकीत  'प्रो- इन्कम्बसी' पहायला मिळाली होती तर  महायुतीने एकत्र लढत उत्तम  कामगिरी केली आहे. राज्यातील जनतेने पुन्हा एकदा मोदींच्या बाजूने मोठा विश्वास दाखविला, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.सध्या आपल्या राज्यात दुष्काळ,  इतर समस्या आहेत. तरीही जनतेने दिलेला कौल अभुतपूर्व आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मृत्यु भोज ग्रहण करणे योग्य की अयोग्य? गरुड पुराण आणि गीतेतून सत्य जाणून घ्या

गरुड पुराणात अकाली मृत्यूबद्दल काय सांगितले आहे? तुम्हालाही हे रहस्य माहित असले पाहिजे

Chaitra Gauri 2025 : चैत्रगौरी संपूर्ण माहिती

ऑफिस आणि घराच्या ताणतणावात स्वतःला तणावमुक्त कसे ठेवायचे हे जाणून घ्या

Ram Navami 2025 प्रभू श्रीराम यांच्या नावावरून मुलांची नावे

सर्व पहा

नवीन

मलेशियात गॅस पाईपलाईन फुटली, भीषण आगीत 100 हून अधिक लोक मृत्युमुखी

LIVE: दादर येथे तरुणीची इमारतीवरून उडी घेत आत्महत्या

प्री वेडिंग शूट नंतर वर आवडला नाही, तिने त्याला मारण्यासाठी सुपारी दिली, आरोपींना अटक

रतन टाटांची शेवटची इच्छा काय होती, ३८०० कोटी रुपये कसे वाटले जातील: कोणाला काय मिळेल?

व्यापाऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करण्याची भाजप व्यापारी आघाडीची मागणी

पुढील लेख
Show comments