Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Cockroach in Bread Pakoda एयरपोर्टवर 200 रुपयांच्या ब्रेड पकोड्यात झुरळ, प्रवाशाने शअेर केला अनुभव

Cockroach in Bread Pakoda in Jaipur Airport
Webdunia
गुरूवार, 12 डिसेंबर 2024 (11:37 IST)
Cockroach in Bread Pakoda जर तुम्ही चहासोबत स्नॅक्स खात असाल आणि अचानक त्यातून झुरळ बाहेर आला तर काय स्थिती होईल याचा विचार केला तरी किळस येते. मात्र असाच काहीसा प्रकार जयपूर विमानतळावर एका व्यक्तीसोबत घडला. असं असलं तरी विमानतळावर मिळणाऱ्या वस्तूंच्या किमती गगनाला भिडतात, त्यावरुन त्या खाद्यपदार्थात झुरळ शिरणे म्हणजे निष्काळजीपणाचा कळसच म्हणावा. डीपी गुर्जर नावाच्या व्यक्तीने आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. खाद्यपदार्थांमध्ये अशा घृणास्पद गोष्टी सापडण्याची ही पहिलीच वेळ नसली तरी यापूर्वीही अनेकदा असे प्रकार घडले आहेत.
 
जयपूर विमानतळावर डीपी गुर्जर नावाच्या व्यक्तीने चहासोबत खाण्यासाठी नाश्ता म्हणून ब्रेड पकोडा ऑर्डर केला. तो खाल्ल्याबरोबर पहिल्या चावल्यानंतर त्यातून एक छोटासा मेलेला झुरळ बाहेर आला. ते पाहताच ते घाबरले आणि दुकानदाराकडे याबाबत तक्रार केली.
 
एयरपोर्टवर जिथे सर्व काही स्टैंडर्डच मिळत असेल अशी कल्पना असते कारण तेथे साधारण 20 रुपयांचे पदार्थ 200 रुपयांना सहज विकले जाता. अशात क्वालिटीची अपेक्षा करणे चुकीचे तर नाही पण असे असूनही खाद्यपदार्थांतून मेलेले किडे बाहेर पडणे म्हणजे आरोग्याशी खेळणेच झाले. आता डीपी गुर्जरने शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

प्रकाश आंबेडकर यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्र सरकारची तत्परता घाईघाईची असल्याचे म्हटले

LIVE: मुख्यमंत्र्यांनी नवीन इलेक्ट्रिक एसी बस मार्ग ए-३० ला हिरवा झेंडा दाखवला

नितेश राणे दहशतवाद्यांची भाषा बोलत आहे म्हणाले महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी

UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊ शकली नाही, विद्यार्थिनीने गळफास घेत केली आत्महत्या

हा नवा भारत कोणालाही छेडत नाही, पण जर कोणी छेडले तर ते त्याला सोडणार नाही-योगी आदित्यनाथ

पुढील लेख
Show comments