Marathi Biodata Maker

गौतम गंभीर यांचा पलटवार, नेहमीसाठी सोडून देईन जिलेबी खाणे...

Webdunia
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019 (11:05 IST)
दिल्लीमध्ये प्रदूषणावर झालेल्या बैठकीत सामील न झाल्यामुळे सोशल मीडियावर खूप ट्रोल झाले माजी क्रिकेटर आणि दिल्लीहून भाजप खासदार गौतम गंभीर यांनी म्हटले की माझ्या जिलेबी खाण्यामुळे प्रदूषण वाढत असल्यास मी नेहमीसाठी जिलेबी खाणे सोडून देईन.
 
गंभीर यांनी मीडियाशी चर्चा करताना म्हटले की बैठकीपेक्षा अधिक आवश्यक आहे की काम? मी आपल्या 5 महिन्याच्या कार्यकाळात जेवढे कामं केले तेवढे केजरीवाल सरकारचे 5 वर्षात देखील झाले नाही.
 
त्यांनी प्रश्न केला की केजरीवाल सरकारने प्रदूषणाला सामोरा जाण्यासाठी असे काय खरेदी केले, जेव्हाकि मी 90 कोटीच्या मशीन आणि वाहन खरेदीसह गाजीपुरचं काम देखील सुरू केले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

एफआयआरमध्ये नाव नसणे म्हणजे क्लीन चिट नाही, पार्थ जमीन घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका

शिवसेनेचे 22 आमदार भाजपमध्ये जाणार!आदित्य ठाकरेंच्या दाव्याने गोंधळ

इंडिगो संकट जाणूनबुजून घडवले गेले होते का? सरकारने नोटीस बजावली, चौकशी सुरू

LIVE: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली

वन्यजीवांसाठी अनंत अंबानी यांना जागतिक मानवतावादी पुरस्कार, वंताराला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली

पुढील लेख
Show comments