Dharma Sangrah

आता लक्ष राज्यपालांकड, मात्र ते मूळ गुजरातचे

Webdunia
मंगळवार, 15 मे 2018 (17:28 IST)

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला तरी सत्ता स्थापनेचे त्यांचे स्वप्न पूर्ण होताना दिसत नाही. कारण कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार असं चित्र सध्या तरी दिसत नाही. त्यातच जेडीएसनं काँग्रेसची ऑफर स्वीकारून सत्तास्थापनेचा दावा करू असं म्हटलं आहे. त्यामुळे आता सत्ता स्थापनेसाठी कोणाला आमंत्रण द्यायचं हे आता कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांच्यावर आहे. विशेष म्हणजे ते वजुभाई वाला हे मूळ गुजरातचे आहेत. त्यामुळेच सत्तेच्या चाव्या या गुजरातकडेच असल्याचं म्हणलं जात आहे.

भाजपच्या विजयी आणि आघाडीवर असणाऱ्या उमेदवारांचा आकाडा ११३वर पोहोचला होता. त्यामुळे भाजपमध्ये उत्साही वातावरण होतं. मात्र काही वेळात हा आकडा १०४ इतका खाली आला. त्याच दरम्यान, काँग्रेसनं जेडीएसला मुख्यमंत्री पदाची ऑफर देऊन आपल्या सोबत घेतलं. ते एकत्र आल्यास सत्ता स्थापन करणं त्यांना शक्य होणार आहे. त्यामुळे त्यांनी सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांची भेट घेणार असल्याचं म्हटलं आहे. गोव्यात भाजपनं अशीच खेळी केली होती.आता सगळं लक्ष राज्यपालांकडे लागलं आहे. मात्र संपूर्ण निकाल आल्याशिवाय कोणत्याही पक्षाला निमंत्रण देणार नाही, असं कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी स्पष्ट केलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

LIVE: काँग्रेसने बारामती पोटनिवडणुकीतून आपली उमेदवारी मागे घेतली

महाराष्ट्रातील पहिली सीबीएसई जिल्हा परिषद शाळा पुण्यात सुरू होणार, ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस उद्घाटन करणार

"आयटी कंपन्यांमधील धर्मांतर रॅकेट खपवून घेतले जाणार नाही," नाशिक प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

नाशिक : एका मोठ्या आयटी कंपनीत धर्मांतर रॅकेट: ९ पीडित समोर; सहा टीम लीडर्सना अटक

माजी भारतीय क्रिकेटपटूचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन

पुढील लेख
Show comments