Festival Posters

World Chocolate Day: चॉकलेटमुळे नात्यातील गोडावा टिकतो आणि आरोग्यसाठी फायदेशीर

Webdunia
मंगळवार, 7 जुलै 2020 (09:25 IST)
काही गोड होऊन जाऊ दे, कारण कोणतेही चांगले काम सुरू करण्यापूर्वी तोंड गोड केले पाहिजे म्हणूनच चॉकलेट डे साजरा केला जात असावा. चॉकलेट डे प्रत्येक वर्षी फारच जुनून आणि आनंदाने सर्व वयाचे लोक खास करून युवा, युगल आणि मित्रांसोबत संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येतो. चॉकलेट डे सर्वांचा आवडता दिवस असतो कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रियजन, मित्र, व्हॅलेंटाइन इत्यादींसोबत चॉकलेटचा डब्बा देणे आणि घेणे पसंत करतो. 
 
प्रत्येकाच्या जीवनात चॉकलेट डे हा दिवस एक नवीन चव घेऊन येतो, सर्वजण याला फारच शांतिपूर्वक आणि मनातून साजरा करतात. हा पश्चिमी संस्कृतीचा उत्सव आहे जो पूर्ण विश्वात फार मोठ्या संख्येत लोकांमध्ये चॉकलेट प्रेमाने वास्तविक प्रेमाची एक क्रांती घेऊन येतो. या खास दिवसात सर्वजण आपल्या आवडत्या लोकांसाठी मिठाईच्या दुकानातून किंवा बेकरीहून चॉकलेट विकत घेण्यासाठी गर्दी करत असतो. चॉकलेट डे उत्सव सर्वांना स्वादिष्ट चॉकलेटला खाणे आणि गिफ्टमध्ये देण्यासाठी एक तार्किक कारण देतो.
 
नात्यात गोडवा वाढवण्यासाठी त्यांना एकत्र आणतो तसेच प्रियजन आणि मित्रांसाठी कुठल्याही प्रसंगी चॉकलेट भेट केल्याने सर्व प्रकारच्या चिंता, दुःख आणि गैरसमज दूर करण्यात मदत करतो.
 
आपले प्रेम किंवा व्हॅलेंटाईनकडे आपले प्रेम आणि आकर्षणाला प्रदर्शित करण्यासाठी चॉकलेट दिली जाते. मैत्रीच्या स्तराला वाढवण्यासाठी किंवा प्रेम प्रस्ताव देण्यासाठी आपली महिला मित्रांना तरुणांद्वारे चॉकलेट दिली जाते.
 
चॉकलेट खाण्याचे फायदे
याने आकलन क्षमता, स्मरणशक्ती यांच्या कार्यामध्ये सुधारणा होण्यास मदत होते.
चेह-यावरील सुरकुत्या कमी होऊन सौदर्यांत भर पडते.
मानसिक ताण कमी होतं.
मूड फ्रेश होतं.
रक्तदाब कमी असल्यास चॉकलेट खाणे फायदेशीर ठरतं.
एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

नागपूर: निरोप समारंभात झालेल्या निषेधामुळे ३०० विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला

नवी मुंबईतील गृहनिर्माण घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार उच्चस्तरीय समिती स्थापन करणार

LIVE: बीएमसीच्या नामांकित १० नगरसेवकांची नावे जाहीर झाली

नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी तज्ज्ञ समिती स्थापन केली जाईल- मुख्यमंत्री फडणवीस

नितीन गडकरी यांनी दिल्लीतील वाहनांवर लावण्यात येणाऱ्या हरित करावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

पुढील लेख
Show comments