Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काँग्रेसला मतदान करून आपले मत नष्ट करू नका’, संजय निरुपमचे मोठे वक्तव्य

Lok Sabha Election 2024
Webdunia
शनिवार, 20 एप्रिल 2024 (12:08 IST)
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील विदर्भाच्या पाच जागांवर शुक्रवारी रात्री सात वाजेपर्यंत 55.29 टक्के मतदान झाले. या मध्ये, काँग्रेसचे बेदखल नेते संजय निरुपम यांनी पक्षाची निंदा केली आहे. पूर्व सांसद ने दावा केला आहे की, काँग्रेसला मत देण्याचा अर्थ आहे की, आपले मत नष्ट करणे. 
 
मुंबईमधील काँग्रेसचे प्रसिद्ध नेते संजय निरुपम यांना पार्टीमधून सहा वर्षांसाठी निलंबित केले गेले आहे. संजय निरुपम शुक्रवारी म्हणालेत की, ”मी मतदांतांना आग्रह करू इच्छितो की, त्यांनी आपले मत भाजप आणि त्यांचे सहयोगी यांना द्या आणि काँग्रेसला मत देऊन आपले मत नष्ट करू नका. काँग्रेस पार्टी मुंबईच्या हेरिटेज बिल्डिंगसारखी आहे, जी आता राहण्यायोग्य नाही. तसे पाहिला गेले तर काही जुने आणि थकलेले नेते बिल्डिंगला म्हणजे काँग्रेसला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. पण काँग्रेस देशाची स्थिती बदलवू शकत नाही. 
 
एकनाथ शिंदेयांच्या नेतृत्वखाली असलेली शिवसेनेचे नेता डॉ. राजू वाघमारे हे म्हणालेत की, ”मुंबई आणि महाराष्ट्रचे काही  उत्कृष्ठ नेता आमच्या संपर्कामध्ये आहे. तसेच लवकर ते काँग्रेस सोडून महायुतीमध्ये सहभागी होणार आहे. आणि त्यामधील काही नेता शिवसेनेचा हात पकडतील. वरिष्ठ कांग्रेस नेता, मुंबईचे नगरसेवक आमच्या संपर्कामध्ये आहे. उद्धव ठाकरे गटाचे अनेक नेते देखील आमच्या संपर्कामध्ये आहे. पुष्कळ लोक आमच्या सोबत येऊ इच्छित आहे. 
 
भाजपमध्ये सहभागी होतील संजय निरुपम?
कांग्रेस पार्टीने काढून टाकल्यानंतर संजय निरुपम हे म्हणाले होते की, ”मी कुठल्या पक्षामध्ये सहभागी होईल, हे मी पुढच्या काही दिवसांमध्ये सांगेल. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता वाढते आहे. मोदी सरकारची बरोबरी करण्यासाठी काँग्रेस सरकारजवळ अजून काही प्लॅन नाही.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबईत पोहोचल्या, आरबीआयच्या स्थापना दिनाच्या समारंभात सहभागी होणार

LIVE: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबईत पोहोचल्या

सकाळी शुभेच्छा दिल्या संध्याकाळी जीभ घसरली, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले-मी गुढी बिडी सजवत नाही

काश्मीरला मिळाली पहिली वंदे भारत ट्रेन भेट, पंतप्रधान मोदी १९ एप्रिल रोजी हिरवा झेंडा दाखवणार

गॅस गळतीमुळे लागलेल्या भीषण आगीत दोन अल्पवयीन भावंडांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments