Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

Webdunia
शनिवार, 18 मे 2024 (11:30 IST)
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी आरोप लावले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय लोकतंत्र संपुष्टात आणू पाहत आहे. तसेच देशाला तानाशाही कडे घेऊन जात आहे. केजरीवाल यांनी दावा केला की, मोदींची नीती आहे, जर तुम्ही विरोधींना हरवू शकत नाही, तर त्यांना अटक करा. 
 
मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये इतर जागांवर सहा लोकसभा जागांसाठी 20 मे ला होणाऱ्या मतदान पूर्वी इथे विपक्षी युती 'इंडिया' ची एक रॅली ला संबोधित करत आम आदमी पार्टी चे नेता अरविंद केजरीवाल यांनी दावा केला की, मोदींची नीती आहे जर तुम्ही विरोधींना हरवू शकत नाही, तर त्यांना अटक करा. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खारगे यांनी इथे बीकेसी मैदानात आयोजित रॅलीमध्ये सांगितले की, मोदींची नैतृत्ववाली सरकार विरुद्ध एक शांत लाट आहे म्हणून पंतप्रधान घाबरलेले आहे. त्यांनी दावा केला का, मोदी रोजगार सृजन आणि महागाई वर लक्ष देत नाही. 
 
या संधीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रमुख शरद पवार हे म्हणाले की, महाराष्ट्र जनता आहे की, कठीण परिस्थितीमध्ये शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे नरेंद्र मोदींची मदत केली होती. पण हे ते विसरून गेलेत. तसेच रॅलीला शिवसेना उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. यापूर्वी देखील मुंबईच्या जवळ भिवंडी मध्ये एका रॅलीला सांबोधित करत केजरीवाल यांनी दादा केला की, जर भारतीय जनता पार्टी निवडणूक जिंकेल तर ते शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना जेल मध्ये पाठवतील. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

कोरोना महामारीदरम्यान मृत्यू झालेल्या 5 कोरोना योद्ध्यांना दिल्ली सरकार प्रत्येकी 1 कोटी रुपये देणार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले

दिल्लीहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये प्रवाशांच्या जेवणात आढळले झुरळ

मुंबई सिनेट निवडणुकामध्ये शिवसेनाने यश मिळवला, ही तर विजयाची सुरुवात -आदित्य ठाकरे

अरविंद केजरीवाल लवकरच मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार

पुढील लेख
Show comments