Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आम्ही दिल्लीतील खेचरांना कायमचे पाणी पाजू,म्हणत उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्ला बोल

Webdunia
रविवार, 12 मे 2024 (17:12 IST)
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका विशेष मुलाखतीत दिल्लीतील दोन खेचरांना कायमच पाणी पाजायचं आहे असं म्हणत  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्ला केला आहे. 
सध्या लोकसभा निवडुकाची रणधुमाळी सुरु असताना सर्व पक्ष प्रचारसभा घेत एक मेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. 

लोकसभा निवडणूक 2024 च्या चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी होणार असून पहिल्या तीन टप्प्यात महाराष्ट्रात पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या ठिकठिकाणी अनेक सभा झाल्या. सभेतून त्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांचावर हल्लाबोल केला. त्यांना आता शिवसेने ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी मोदी -शाह यांचावर टीका केली. ते म्हणाले , सध्या लोकशाही टिकवण्यासाठी लढा सुरु आहे. सध्या महाराष्ट्रात भगवी लहर आहे. देशासह राज्यात बदल नक्कीच होत आहे. मोदींना आतापर्यंत महाराष्ट्राचे प्रेम मिळाले. आता महाराष्ट्राचा शाप काय असतो ते आता अनुभवतील. दिल्लीतील दोन खेचरांना महाराष्ट्रातील पाण्यात फक्त ठाकरे-पवारच दिसतात. आम्ही त्या खेचरांना कायमचे पाणी पाजू  अशा शब्दात त्यांनी मोदी -शाह वर घणाघात केला. 
 
Edited by - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रीच्या वेळी या 3 ठिकाणी जाणे टाळा नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल !

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी शरीर हे 5 चिन्हे देते, दुर्लक्ष करु नये

कोणत्या जोडप्यांना DINKs कपल म्हणतात, जाणून घ्या तरुणांमध्ये हा ट्रेंड का वाढत आहे

तुमच्या मुलाने चुकीची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे का, असे हाताळा

सर्व पहा

नवीन

पूजा खेडकरची IAS सेवा संपुष्टात,केंद्र सरकारची कारवाई

ट्रान्सपोर्ट नगरमध्ये तीन मजली इमारत कोसळली,तिघांचा मृत्यू, 27 जणांना वाचवण्यात यश

WhatsApp: व्हॉट्सॲपच्या या युजर्सना मिळणार नवीन ॲप अपडेट

सिमरनने महिलांच्या 200 मीटरमध्ये उपांत्य फेरी गाठली

ट्रान्सपोर्ट नगरमध्ये इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली अनेक गाडले गेले

पुढील लेख
Show comments