Dharma Sangrah

धारावी प्रकल्पाच्या टिप्पणी वरून फडणवीस यांची राहुल यांच्यावर टीका

Webdunia
शनिवार, 16 नोव्हेंबर 2024 (17:41 IST)
महाराष्ट्र. धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाबाबत केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी हे गरीबविरोधी असल्याचा आरोप केला. अमरावती येथील निवडणूक रॅली दरम्यान गांधींनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) धारावीतील उद्योगपती गौतम अदानी यांना कोट्यवधी रुपयांची जमीन दिल्याचा आरोप केला. या आरोपांना प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले की, काँग्रेसला गरीब लोक गरीबच राहावेत असे वाटते.
 
राहुल गांधी गरीब विरोधी आहे. त्यांना धारावीतील गरिबांना घरे मिळावी अशी इच्छा नाही. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी धारावी साठी घोषणा केली होती. त्यांनतर ते 25 वर्ष सत्तेत होते. पण धारावीचे कोणतेही काम अदानींच्या हाती लागले नाही, असा दावा त्यांनी केला.
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक आहे आणि २3 नोव्हेंबर रोजी मतमोजणी आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

LIVE: देशातील पहिले एआय आयुक्तालय महाराष्ट्रात सुरू होणार

समीर वानखेडे प्रकरणात एनसीबीकडून मोठा खुलासा, नवाब मलिक यांचा सहभाग नाही!

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मूळ गावी दहशत निर्माण करण्याचा कट? स्फोटकांचा साठा सापडला

दिल्ली कॅपिटल्सला हॅटट्रिक करण्यापासून रोखून गुजरात आपला पहिला विजय मिळवण्याच्या प्रयत्नात राहील

११ षटकांच्या सामन्यात राजस्थानने मुंबईला २७ धावांनी हरवले

पुढील लेख
Show comments