rashifal-2026

धारावी प्रकल्पाच्या टिप्पणी वरून फडणवीस यांची राहुल यांच्यावर टीका

Webdunia
शनिवार, 16 नोव्हेंबर 2024 (17:41 IST)
महाराष्ट्र. धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाबाबत केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी हे गरीबविरोधी असल्याचा आरोप केला. अमरावती येथील निवडणूक रॅली दरम्यान गांधींनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) धारावीतील उद्योगपती गौतम अदानी यांना कोट्यवधी रुपयांची जमीन दिल्याचा आरोप केला. या आरोपांना प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले की, काँग्रेसला गरीब लोक गरीबच राहावेत असे वाटते.
 
राहुल गांधी गरीब विरोधी आहे. त्यांना धारावीतील गरिबांना घरे मिळावी अशी इच्छा नाही. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी धारावी साठी घोषणा केली होती. त्यांनतर ते 25 वर्ष सत्तेत होते. पण धारावीचे कोणतेही काम अदानींच्या हाती लागले नाही, असा दावा त्यांनी केला.
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक आहे आणि २3 नोव्हेंबर रोजी मतमोजणी आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

एफआयआरमध्ये नाव नसणे म्हणजे क्लीन चिट नाही, पार्थ जमीन घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका

शिवसेनेचे 22 आमदार भाजपमध्ये जाणार!आदित्य ठाकरेंच्या दाव्याने गोंधळ

इंडिगो संकट जाणूनबुजून घडवले गेले होते का? सरकारने नोटीस बजावली, चौकशी सुरू

LIVE: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली

वन्यजीवांसाठी अनंत अंबानी यांना जागतिक मानवतावादी पुरस्कार, वंताराला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली

पुढील लेख
Show comments