Marathi Biodata Maker

भारतातला चढाईसाठी सगळ्यात धोकादायक किल्ला महाराष्ट्रात

Webdunia
महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या किल्ल्यांवर ट्रेकिंगला जाणार्‍यांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्रामध्ये चढण्याच्या दृष्टीनं असे अनेक किल्ले धोकादायक आहेत. यातलाच एक किल्ला म्हणजे प्रबळगड. पनवेलजवळ असलेला हा किल्ला तब्बल 2300 फूट उंच आहे. प्रबळगड हा भारतातला सगळ्यात खतरनाक किल्ला मानला जातो. या किल्ल्यावर जायचा रस्ता प्रचंड धोकादायक आहे. 
 
जायला छोटा रस्ता आणि बाजूला खोल दरी यामुळे हा किल्ला सर करताना एक चूक तुमचा जीव घालवू शकते. हा किल्ला चढताना काही ठिकाणी शिडय़ा आहेत, पण त्या हातानी पकडायला रेलिंगही नाही. हा किल्ला सर करताना अनेकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

Year Ender 2025: 2025 मध्ये हे सेलिब्रिटी पालक झाले

क्यूंकी सास भी कभी बहू थी 2: तुळशी मिहिरपासून वेगळी झाली, नवीन जीवन सुरू केले

धुरंधर'मधील 'शरारत' गाण्यासाठी तमन्ना भाटियाची पहिली पसंती होती, आदित्य धरने तिला का नाकारले?

नोरा फतेहीच्या कारला अपघात, मद्यधुंद चालकाने वाहनाला धडक दिली

धुरंधर' 500 कोटी क्लबमध्ये सामील, 16व्या दिवशी शाहरुख खानचा विक्रम मोडला

पुढील लेख
Show comments