Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बॉम्‍बेहून कशा प्रकारे वेगळे झाले महाराष्ट्र आणि गुजरात

Webdunia
पूर्वी महाराष्ट्र आणि गुजरात यांचे वेगळे अस्तित्व नव्हते. दोन्ही एकच प्रदेश बॉम्‍बे याचा भाग होते. त्यावेळी बॉम्‍बे प्रदेशात मराठी आणि गुजराती भाषा बोलणार्‍यांची संख्या अधिक होती. नंतर भाषेच्या आधारावर वेगळं राज्य व्हावे याची मागणी व्हायला लागली. गुजराती वेगळं राज्य इच्छित होते आणि मराठी वेगळ्या राज्यांची मागणी करू लागले होते.
 
खरं म्हणजे, राज्‍य पुनर्गठन अधिनियम 1956 अंतर्गत अनेक राज्य गठित केले गेले होते. या अंतर्गत कन्नड बोलणाऱ्या लोकांसाठी कर्नाटक राज्‍य, आणि तेलुगू बोलणार्‍यांसाठी आंध्र प्रदेश राज्य गठित करण्यात आले होते. या प्रकारेच मल्ल्याळम भाषिकांना केरळ आणि तमिळ भाषिकांसाठी तामिळनाडूची निर्मिती केली गेली. परंतू मराठी आणि गुजराती भाषिकांना वेगळे राज्य मिळाले नव्हते. म्हणून मागणी करण्यात आली.
 
वर्ष 1960 मध्ये पृथक गुजरातची मागणी करत महा गुजरात आंदोलन करण्यात आले. तसेच संयुक्त महाराष्ट्र समिती गठित करून महाराष्ट्र राज्याची मागणी व्हाल लागली. नंतर 1 मे 1960 मध्ये भारताच्या तत्कालीन नेहरू सरकार बॉम्‍बे प्रदेशाला दोन राज्यांमध्ये वाटले- महाराष्ट्र आणि गुजरात. 
 
प्रकरण येथे शांत झाले नाही आता दोन्ही राज्यांमध्ये बॉम्‍बे यावरून भांडण सुरू झाले. मराठी बॉम्‍बे ठेवू बघत होते कारण तिथे अनेक लोक मराठी भाषा बोलायचे तर प्रदेशाच्या प्रगतीत योगदान असल्याचे गुजराती म्हणत होते. शेवटी बॉम्‍बेला महाराष्ट्राची राजधानी घोषित केले गेले.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments