Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आयपीएलचे उत्पन्न दुष्काळासाठी द्या!

वेबदुनिया
WD
महाराष्ट्रात 3 एप्रिलपासून होणार्‍या आठ आयपीएल क्रिकेट सामन्यांचे उत्पन्न राज्यातील दुष्काळ निवारण्यासाठी द्यावे, अशी मागणी शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

शिवसेना भवनमध्ये आयोजित केलेल्या प‍त्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्रात दुष्काळाचा वणवा पेटला आहे. मराठवाडा, खान्देश व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील जनता पाणी टंचाई व चारा टंचाईने होरपळत आहेत. केंद्र सरकारने टंचाई निवारण्यासाठी राज्याला खूप कमी निधी दिला आहे. त्यामुळे आयपीएल सान्यातून मिळणारे 500 कोटी रुपये दुष्काळ निवारण्यासाठी द्यावेत.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments