Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऋत्किवचा होळी न खेळण्याचा निश्चय

वेबदुनिया
ऋत्विक रोशनने यावर्षी होळी न खेळण्याचा निश्चय केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऋत्विकचा हा निर्णय घेण्यामागील कारण महाराष्ट्रातील बरेच भागांमध्ये जलसंकट असल्याने लाखो लोकं हैराण परेशान आहेत. अशात त्याला होळी खेळून पाण्याचे अपव्यय करणे व्यर्थ वाटत आहे. ऋत्विक फक्त गुलालाले होळी खेळणार आहे. त्याचे म्हणणे आहे की कोरड्या रंगांचा वापर ही कमी करायला हवे कारण त्याला काढण्यासाठी जास्त पाण्याचा वापर केला जातो. आम्हाला ह्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे की लोकांना प्यायला देखील पाणी भेटत नाही आहे. रोशन फॅमिलीचे सदस्य पूजा केल्यानंतर सोबत वेळ घालवतील. ऋत्विक हा निर्णय निश्चितच त्याच्या चाहत्यांना देखील होळी न खेळून पाणी वाचवण्यासाठी प्रेरीत करेल.

PR

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नक्की वाचा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

सर्व पहा

नवीन

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments