Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुष्काळाची भीषणता स्पष्ट करणारी आकडेवारी

वेबदुनिया
PR
महाराष्ट्रासमोर १९७१ नंतर सर्वात भीषण दुष्काळाचे संकट ठाकले असून या नैसर्गिक व मानवनिर्मित संकटावर मात करण्यासाठी प्रबळ इच्छा‍शक्तिसोबतच दीर्घकालीन नियोजन आखून प्रामाणिक अंमलबजाणी अपरिहार्य आहे. एकीकडे सरासरीइतका पाऊस होऊनही दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होत असताना अवर्षणग्रस्त भागातील काही गावांनी वाळवंटात हिरवाई फुलवता येत असल्याचे दाखवून दिले आहे. भविष्यात राज्यावर असे संकट येऊ नये म्हणून आतातरी कंबर कसून प्रयत्नांची प्रामाणिक पराकाष्ठा करावी लागेल.

* केंद्र सरकारचे १२०७ कोटींचे पॅकेज जाहीर.
* सरासरीपेक्षा फक्त ५० ते ६० टक्के पाऊस.
* राज्यात एकूण ४५ हजार खेडी
* दोन तृतीयांश महराष्ट्र दुष्काळाच्या सावटात.
* ३४ जिल्ह्यातील १२ हजार खेड्यांची दुष्काळात होरपळ.
* राज्यातील ७४ तालुके कायम दुष्काळी.
* २५० तळ्यांपैकी १५० आटली.
* फेब्रुवारी अखेरपासून संपूर्ण राज्यात २१३६ टँकरने पाणीपुरवठा.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments