rashifal-2026

राज्यातील 29 हजार गावांमध्ये दुष्काळ जाहीर करणार

Webdunia
मुंबई- राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालात महाराष्ट्रातील 29 हजार गावांमध्ये दुष्काळ जाहीर करू आणि 2009 च्या दुष्काळ अधिनियमानुसार सर्व सुविधा उपलब्ध करू, अशी माहिती दिली. भीषण दुष्काळ स्थिती राज्यात असून अजूनही ‘दुष्काळ’ जाहीर झालेला नाही.
 
राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालात पाणी टंचाई संबंधित एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान सांगितले की, जिथे जिथे ‘दुष्काळसदृश परिस्थिती’ आणि ‘दुष्काळग्रस्त भाग’ असा उल्लेख आहे, तो काढून त्या ठिकाणी ‘दुष्काळ’ असेच म्हटले जाईल आणि त्यानुसार उपाययोजना केल्या जातील. प्रतिज्ञापत्रानुसार राज्य सरकार दुष्काळग्रस्त भाग आणि पाणी टंचाई असलेल्या भागात विविध योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करत आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भाकडे प्रकर्षाने लक्ष देत आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत दुष्काळग्रस्त भागात नियमितपणे पाणीपुरवठा केला जाईल, असे महाधिवक्ता रोहित देव यांनी उच्च न्यायालात सांगितले. 
सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

ऑस्ट्रेलियातील बोंडी बीचवर गोळीबार,अनेकांचा मृत्यू, दोघांना अटक

LIVE: महाराष्ट्र सरकार दहिसर आणि जुहू रडार स्टेशन हलवणार

महाज्योती शिष्यवृत्तीची 126 कोटी रुपयांची थकबाकी देण्याची भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाची मागणी करत निदर्शने

महाराष्ट्र सरकार दहिसर आणि जुहू रडार स्टेशन हलवणार

पंकज चौधरी उत्तर प्रदेश भाजपचे नवे अध्यक्ष, पियुष गोयल यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली

पुढील लेख
Show comments